1 minute reading time
(75 words)
[TV9 Marathi]जगात कांदा नाही, मात्र महाराष्ट्रात भरपूर आहे
कांदा निर्यात करण्याची हीच सुवर्ण संधी
कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कृषीमंत्री नाराज असल्याची चर्चा यानिमित्त सुरू आहे. मात्र, यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते नाराज नसल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.