Ajit Pawar and Sharad Pawar News : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल निवडणूक आयोगाने दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये पक्ष आणि चिन्ह यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. दोन्ही पक्षाकडून निवडणूक आयोगात आपली बाजू भक्कमपणे मांडली जात होती. अखेर आज निवडणूक आयोगाने याबा...
घर बापाचं होतं पण त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं... मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवारांना धक्का दिला आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळालं आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत...
सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया मुंबई: सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्राच्या राजकारतील खळबळ उडवणारा हा निकाल आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला अजून शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. आत...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर बाजू मांडली. अखेर निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलं. शरद पवारांनी शून्यातून सुरु केलेला पक्ष काढून घेतला यांचं आश्चर्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हाच निर्णय अपेक्षित होता असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. जे शिवसेनेसोबत केलं तेच ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलं. शरद पवारांनी शून्यातून सुरु केलेला पक्ष काढून घेतला यांचं आश्चर्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हाच निर्णय अपेक्षित होता असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. जे शिवसेनेसोबत केलं तेच ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलं. शरद पवारांनी शून्यातून सुरु केलेला पक्ष काढून घेतला यांचं आश्चर्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हाच निर्णय अपेक्षित होता असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. जे शिवसेनेसोबत केलं तेच ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलं. शरद पवारांनी शून्यातून सुरु केलेला पक्ष काढून घेतला यांचं आश्चर्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हाच निर्णय अपेक्षित होता असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. जे शिवसेनेसोबत केलं तेच ...
सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्राच्या राजकारतील खळबळ उडवणारा हा निकाल आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला अजून शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. आता या निकालावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया ...
शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून...
"राजकारणातले बाहुबली असलेल्या शरद पवार यांच्याहातून अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह नेले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे. याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी ज्या व्यक्तीने पक्षाला जन्म दिला ते शरद पवार कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.&n...
लोकसभेत राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना अर्थसंकल्पावरील भाषण आणि माननीय राष्ट्रपती महोदयांचे अभिभाषण यांमध्ये काहीही नवीन नसून दोन्ही भाषणे ही एकच आहेत की काय असा भास होत होता. कारण दोन्ही भाषणांमध्ये दहा वर्षांचा हिशेब ठेवण्या...
मुंबई : इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ममतादीदी या इंडिया आघाडीच्या अतिशय महत्त्वाच्या मार्गदर्शिका आणि...
खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून... नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांन...
विवाह कायद्याअंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे पाच सदस्यीय घटनापाठीने म्हटले आहे. त्याच वेळी समलिंगी व्यक्तींना समान हक्क मिळणे आणि त्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने मान्य केले. अशा व्यक्तींबाबत दुजाभाव दाखवला...
येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

