किल्लारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे,कृतज्ञता समितीच्या वतीने शरद पवारांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवून टीका केली. 2024 मध्ये जर केंद्रात इंडियाची सत्ता आली तर महिलांना आरक्षणाबरोबरच त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी मी आश्वासन देते खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या..