By Editor on Monday, 30 October 2023
Category: महाराष्ट्र

[GARJA HINDUSTAN]आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज ज्या पद्धतीने काही ना काहीतरी कारण काढून महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पळकुटेपणा करत होत. सुट्ट्यांचे कारण सांगून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. राज्य महाराष्ट्रमध्ये पॉलिसी पारालिसिस आहे. या सरकारमध्ये काम कोणीच करताना दिसत नाही आहे. तुम्ही बघता महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. मी माननीय कोर्टाचे मनःपूर्वक आभार मानते.

Leave Comments