मनोज जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढला. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...
मनोज जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढला. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...