By Editor on Monday, 27 November 2023
Category: इंदापूर

[Maharashtra Times]खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला. राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Leave Comments