1 minute reading time (86 words)

[Times Now Marathi]राज्यातील महिला अत्याचारावरुन सुप्रिया सुळे संतापल्या, सरकारकडे मोठी मागणी काय?

राज्यातील महिला अत्याचारावरुन सुप्रिया सुळे संतापल्या, सरकारकडे मोठी मागणी काय?

कांद्याची परिस्थिती गंभीर आहे अवकाळी चा फटका शेतकऱ्यांना बसतोय. शेतीमालाला भाव मिळत नाहीये. युद्धजन्य परिस्थितीमुळे युरिया मिळत नाहीये. पहेलगाम हल्ला झाला तेव्हा शरद पवार यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं हा देशावरील हल्ला आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारसोबत आहोत. त्यावेळी आम्ही पक्ष बघितला नाही पहिला देश त्यानंतर राज्य त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर कुटुंब अशी भावना आम्ही ठेवली आहे. हे सरकार त्यांच्याच मंत्र्यांना धक्काबुक्की करणार, नोटीसी लावणार, प्रशासक लावणार असं असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सरकारला वेळ आहे का? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

[News18 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह
[Loksatta]जय पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची ...