1 minute reading time
(45 words)
[TV9 Marathi]'जैन समाजाची जमीन चुकीच्या पद्धतीने घेतली असेल तर चौकशी करा'
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहिल्यानगरमधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुळेंनी हल्लाबोल केला. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवरून सुळे आक्रमक झालेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरमध्ये ॲक्शन घ्यावी, अशी मागणी सुळेंनी केली.

