1 minute reading time
(68 words)
[TV9 Marathi]'दादा काय बोलले ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं'
माणुसकीच्या नात्याने एक गोष्ट नक्कीच म्हणेल प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.. ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे. त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार असते तर खूप गोष्टी वेगळ्या असत्या. अजित पवार काय बोलले होते ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं. विचारल्याशिवाय मी कोणाला मार्गदर्शन करत नाही. संजय काकडे ना मी फारसं ओळखत नाही. कोणाला तिकीट द्याव हे त्यांच्या गटाचा प्रश्न आहे.

